Hit And Run Law In Marathi काय आहे? हिट अँड रन कायदा ट्रक ड्रायव्हर आणि बस चालकांचा रस्ता रोको आंदोलन
New Hit And Run Law : 20 डिसेंबर 2023 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत भारतीय न्याय सहीता विधेय 2023 भारतीय नागरिक सुरक्षा सहिता 2023 भारतीय साक्ष विधेयक 2023 या तीन नव्या क्रिमिनल लॉ बद्दल चर्चा केली त्यावेळी वाहन चालकान आणि अर्थ ड्रायव्हर साठी Hit And Run Law संबंधित कायदा बाधित करण्यात आला. या नव्या कायद्यानुसार अपघात करून वाहन चालक घटनास्थळावरून पळून गेल्यास त्याला पाच लाखाचा दंड आणि दहा वर्षाची तारावर शिक्षा होणार.
ज्या दिवसापासून या नव्या कायद्याची चर्चा सुरू झाली तेव्हापासून देशभरातील ड्रायव्हर आणि सरकार विरुद्ध जणू युद्धात पुकारला आहे ड्रायव्हरचं असं म्हणणं आहे की जो नवीन कायदा केलाय पूर्ण पणे यांच्या विरोधात आहे केंद्र सरकारने कायदा संमत करताना सर्वांगीण विचार केला नाही
त्यामुळे ठिकठिकाणी ड्रायव्हर आणि चक्काजाम आंदोलन केले काही ठिकाणी आंदोलनाचा हत्यार उप्सल आहे नेमकं काय प्रकरण आहे ड्रायव्हर यांची मागणी काय आहे सगळं सविस्तरपणे समजून घेऊया
सुरुवातीला अमित शहा यांनी संसदेत मांडलेला हा नवीन कायदा काय?
तर नवीन नियम नुसार रस्ते अपघात दुर्घटनेत टक्कर मारून पळून जाणे सोपे असणार नाही गृहमंत्री अमित शहा म्हणाले आता वाहन चालक अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणी पळून गेला तर त्याला कठोर शिक्षा ची तरतूद करण्यात आली नवीन तरतुदीनुसार वाहन चालकांना झाल्यानंतर पोलिसांना किंवा माझेस्टेटला कळवावे लागणार अन्यथा पकडल्यानंतर पाच लाख रुपये दंड आणि दहा वर्षाची कारवा शिक्षा भोगावी लागणार त्याबरोबर दोषी चालकाने जखमींना रुग्णालयात नेल्यास त्याची शिक्षा कमी होऊ शकते जुन्या कायद्यात वाहन चालकांना शिक्षेची तरतूद नव्हती नवीन दंड कायदा भारतीय न्यायिक संहिता करण्याचा उद्दिष्ट Hit and run अपघातांना आळा घालण्याचा आहे
दारवासी सुमारे पन्नास हजार लोकांचा जीव जातो असे अमित शहा म्हणाले राष्ट्रीय अपघाताबाबत सर्वसामान्य मध्ये एक गोष्ट प्रचलित आहे आरोपीला पोलीस ठाण्यातून जामीन मिळते अपघातात मृत्यूत्यांची कुटुंब मृतदेह घेण्यासाठी पोलीस स्टेशन आणि हॉस्पिटलच्या फेऱ्या मारत राहतात किंवा जखमी व्यक्तीला पोलीस ठाण्यात किंवा रुग्णालयात जावं लागतं अनेक प्रकरणांमध्ये गुना सिद्ध होऊनही दंड भरून सुटका केली जाते मात्र कायद्यात बदल झाल्यामुळे एखाद्याच्या निष्काळचीपणामुळे अपघातात मृत्यू झाला त्यामुळे मोकाट सुटके सोपं जाणार नाही दरम्यान आमच्या पुढं असंही म्हणाले की पहिल्यांदा आता फौजदारी व्यवस्थेत मानवी स्पर्श असेल की म्हणाले स्वातंत्र्याच्या वर्षानंतर युके सरकारने केलेल्या कायद्याचे पालन करत आहोत आता बदल होईल असे सांगून अमित शहा यांनी आपले भाषण संपवले
पण आता अमित शहा यांच्या भाषणानंतर देशभरात ड्रायव्हर आणि त्यांच्या संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे सदर कायद्यात बदल पुण्यापूर्वी दोन वर्षाची तरतूद होती त्यात बदल केल्यामुळे AIMTC मी नव्या कायद्याबाबत चिंता व्यक्त केली आहे त्या नव्या कायद्याला देशभरातील सर्वच राज्यातून विरोध सुरू झालाय
सर्वात पहिल्यांदा उज्जैन येथील लोडिंग मॅटडोर असोशियन निषेध नोंदविला असून कायद्यात बदल करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे त्यानंतर मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बॉर्डरवर जरा घाठीतदेखील ट्रक ड्रायव्हर आणि नव्या हिट अँड रन कायद्याविरोधात नॅशनल हायवे जाम केला त्यामुळे सागर जिल्ह्यातल्या माळढोंपासून ललितपुर पर्यंत वाहनांची लांबच लांब रांग लागली आज भोपाळ मध्ये 400 ट्रक ड्रायव्हर आणि टँकर यांनी संप पुकारला त्यामुळे पेट्रोल डिझेल एलपीजी ही वाहतूक ठप्प झाली आहे नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास झाला नव्या कायद्यात ट्रक चालकांना थोडी सूट दिली जावी. नाहीतर आम्हाला नाईलाजास्तव आंदोलन करावं लागेल.
कोणताही अपघात झाल्यानंतर वाहनचालक घटनास्थळी थांबला तर आजूबाजूचा जमाव त्याचा जीवही घेऊ शकतो. या कायद्याचा आदर न केल्यास वाहनचालकांना मॉब लिंचिंगसारख्या धोकादायक घटनांना सामोरं जावं लागू शकतं. अशा परिस्थितीत सरकारनं कोणताही कायदा करण्यापूर्वी प्रत्येक बाबीकडं लक्ष दिलं पाहिजे. सात लाख रुपयांच्या दंडाची अट कोणत्याही परिस्थितीत न्याय्य नाही, एखाद्या व्यक्तीकडे एवढे पैसे असतील तर तो ट्रक ड्रायव्हरसारखी नोकरी का करेल.
अपघातानंतर बहुतांश वाहनचालक जीव वाचवण्यासाठी घटनास्थळावरून पळून जातात, कारण तिथं उपस्थित असलेले लोक बरोबर की चूक हे न पाहता मोठ्या वाहनाच्या चालकाला बेदम मारहाण करतात. काही ठिकाणी जनता रागाच्या भरात चालकाला ठार सुद्धा करते. तशा काही घटना आपल्या ऐकिवातही असतील.